Home Authors Posts by आ.श्री. केतकर

आ.श्री. केतकर

1 POSTS 0 COMMENTS
आनंद केतकर हे महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रासाठी क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्यांनी शशी थरूर यांच्या पुस्तकांचा बृहद भारत व अंधारयुग या नावाने अनुवाद केला आहे. तसेच, अरुण तिवारी लिखित एपीजे अब्दुल कलाम यांच्या चरित्राचा अनुवाद मराठीत केला आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेला इथेनॉल निर्मितीमुळे आधार

ऊस लागवडीचे देशातील वीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. ऊसाची मळी आंबवून त्यातील साखरेचे मद्यार्कात रूपांतर करतात. त्यांपासून अल्कोहोल, डिनेचर्ड स्पिरिट, इथेनॉल यांची निर्मिती होते. इथेनॉल पेट्रोल-डिझेलसारख्या इंधना बरोबर वाहनांसाठी वापरता येते...