कुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या गंभीर समस्यांना गढुळलेले कौटुंविक, सामाजिक वातावरण कारणीभूत आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही. ‘इंटरनेट-व्यसनाधीनता’ हे त्यातील महत्त्वाचे कारण! या ‘दुखर्याण संगती’विषयी, तिच्या दुष्परिणामांविषयी व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय सुचवणारा लेख.
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164