भारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली....
ते कन्याकुमारीहून थेट जम्मूला ट्रेनने प्रवास करतात; ते गुवाहाटीपासून अगदी ओखापर्यंत जातात आणि ते सगळे फिरण्यासाठी नव्हे, तर फक्त प्रवास अनुभवण्यासाठी! बरे, त्यांनी भारताचा...
बहुसंख्य मुंबईकरांप्रमाणे, मी रोज लोकलमधून प्रवास करतो. गर्दीतून वाट काढत, मी फलाटावर पोचतो, इतरांना धक्के मारत आत शिरतो, दरवाजावर उभा राहून प्रवास करतो. हे...