अशोक हांडे यांनी शेतकऱ्यांची हतबलता मांडली. दरम्यान आनंदाची एक बातमी आली, की 'थिंक महाराष्ट्र'चे लेखक, कार्यकर्ते राजा पटवर्धन यांनी रिकामपणाचा सदुपयोग केला आहे. त्याचीच ही कहाणी.
मोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे...
काही नद्या जगाच्या नकाशात पटकन नजरेत भरतात. अमेझॉन, नाईल, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या लांबीला अफाट, त्यांची पात्रे प्रचंड मोठी आणि त्यांच्यावर विसंबून राहणारे लोकही...
सुर्डी हे सोलापूर जिल्ह्यातील गाव. तेथे दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळ असतोच. यावर्षी मात्र गावाने दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी एकजूट दाखवली. श्रमाची पूजा केली अन् झपाटून केलेल्या...
श्रीक्षेत्र गाणगापूर हे तीर्थस्थान गुलबर्ग्यापासून पश्चिमेला चाळीस किलोमीटरवर आहे. ते क्षेत्र भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर आहे. तेथे यात्रेकरूंची स्नान करण्याकरता गर्दी होते....
करमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर,...
सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकाने विकसित केलेली 'क्यूआर कोड' पद्धत महाराष्ट्र शासनाने क्रमिक पुस्तकांमध्ये 2015 पासून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. डिसले यांनी शिक्षणाची...
एएस(as) ज्ञानेश्वर वैद्य हे छायाचित्रणाची पदवी मिळवणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी छायाचित्रणात AFIP ही राष्ट्रीय तर AFIAP ही आंतरराष्ट्रीय पदवी प्राप्त...
“पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर
झाडाझुडपात आहे लपलेले माझे घर....”
शाळेत असताना खेड्यातील घराची ही कविता वाचताना, खेड्याबद्दल कुतूहल वाटायचे. एसटीने कधी प्रवास करताना मध्ये...
आनंद कुंभार यांचे घर सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळील अशोक चौक परिसरातील एका गल्लीत आहे. मी आणि नितीन अणवेकर त्या छोट्या चाळीवजा इमारतीतील...