वाई शहरापासून चार किलोमीटर अंतरावर पसरणी गाव आहे. गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा.
संभाजीराजांचे...
सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर...
श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सातारा...
सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव डोंगररांग धावत गेलेली पाहण्यास मिळते. ती फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने पुढे जाते. त्या...
सुमारगड हा गिरिदुर्ग दोन हजार फूट उंचीचा आहे. महाबळेश्वर-कोयना डोंगररांगेतील तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. सुमारगड हा नावाप्रमाणे सुमार आहे. ‘उगवतीच्या कड्यावर...
सातारा जिल्ह्याच्या लोणंद-सातारा मार्गावर सालपेअलिकडे तांबवे या गावाच्या पुढे कोपर्डे फाटा लागतो. त्या फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कोपर्डे हे गाव आहे. त्या गावात प्रवेश...
क-हाडला बहामनी राजवटीत (हे दक्षिणेतील सुलतान घराणे.) मोठा भुईकोट (जमिनीवरील किल्ला) बांधला गेला. तो एकेकाळी क-हाडचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. शहराच्या वायव्य दिशेकडे...
फलटण शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असणारे उपळवे हे माझे गाव. फलटण हे सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. उपळवे गाव डोंगराच्या जवळ वसलेले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वीची...
‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव)...