मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही...
मी कल्याणला राहत होतो तेव्हा शहापूर तालुक्याच्या आदिवासी भागांत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा त्यांना लागणाऱ्या इतर गरजेच्या वस्तू वाटप उपक्रम...
भावनिक विकास हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया होय. तो विकास शाळेतील नियोजनबद्ध उपक्रमांच्या माध्यमातून होत असतो. त्या प्रकियेतील शिक्षकाच्या भूमिकेला अनन्साधारण महत्त्व असते. विद्यार्थ्यांना...
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जिल्हा परिषदेची अशी एक शिक्षिका आहे जी तेथील माडिया गोंडांच्या गरीब मुलांना जीव तोडून शिकवते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ...