मला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ती म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही! ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न...
भारतीय समाजाची मानसिकता गेल्या काही वर्षांत खूप बदलत चालली आहे. समाजाला हक्क कळतात. ते मिळाले नाहीत तर त्यासाठी लढा उभारण्याचे देखील कळते. पण लोकांना...