नाथसंप्रदाय हा संप्रदाय स्वरूपात केव्हापासून प्रचलित झाला हे सांगणे अवघड आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचा काळ हा नाथसंप्रदायाच्या प्रवर्तनाचा काळ मानला जातो. नाथसंप्रदाय हा...
जायकवाडी हे गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराजवळ बांधलेले धरण. धरणाच्या बांधकामाला 1965 साली सुरुवात झाली. ते 1976 साली पूर्ण करण्यात आले. धरणाची उंची...