चंद्रपूर शहर नागपूरपासून दीडशे किलोमीटरवर आहे. चंद्रपूर हे ऐतिहासिक व पौराणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चंद्रपूरचा किल्ला जमिनीवरील किल्ला म्हणून नागपूर–विदर्भ प्रदेशात ओळखला जातो. त्या नगरीत पुराणांप्रमाणे सत् युगात कृतध्वजा सुनंद,
नागपूरचेभवानीशंकर पाटणकर पंच्याण्णव वर्षांचे आहेत. ते सजग वृत्तीने लेखन-संभाषण करत असतात. मुळात त्यांना समकालीन प्रश्नांबद्दल विलक्षण जागरूकता आहे. तसे लेखन त्यांना 'साधना' या, पुण्याच्या साने गुरुजींनी सुरू केलेल्या साप्ताहिकात आढळते.