अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या,...
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच...
‘अक्षरमित्र’ ही अहमदनगरमध्ये सुरू झालेली आगळीवेगळी वाचन चळवळ आहे. वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मुल्ये आणि विवेकी विचार यांचा प्रसार करणे हे त्या चळवळीचे मुख्य सूत्र!...