पुणतांबा हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. गाव कोपरगावपासून आग्नेये बारा मैलांवर आहे. गावची लोकसंख्या 1981च्या जनगणनेनुसार पाच हजार सातशे सत्याऐंशी आहे. गाव मोठ्या बाजारपेठेचे...
नाझरे गावाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही लाभले आहेत. ती संतमहात्म्यांची भूमी, तशीच संगमाची. नाझरे म्हटले की संतकवी श्रीधरस्वामींचे नाव पुढे येते. जुने लोक...
ईश्वरी तत्त्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे |
अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असती प्रत्यक्ष || - दासगणू महाराज
धरमपुरी अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ते ठिकाण...
गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावचे गावकरी सध्या खुशीत आहेत. कारण त्यांच्या मालकीच्या जंगलातील बांबू विकून त्यांच्या ग्रामसभेने यंदा बारा लाख रुपये मिळवले. पुढील वर्षी ही...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, साने गुरूजी स्वच्छ व सुंदर शाळा, दलित वस्ती सुधार प्रकल्प, केंद्र शासन पुरस्कृत...
पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला 'पारांच्या ओळी' असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे...
सासवड हे गाव पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून जेजुरीला जाताना, दिव्याचा घाट ओलांडून गेले की आपण सासवडला पोचतो. सासवड गावात पुरंदरे...