ग्राहकांनी कांद्याचे दर वाढले म्हणून आक्रोश करणे, संताप व्यक्त करणे गैर आहे. कांदा नेहमी स्वस्तच मिळावा हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क नाही. कांदा हे नाशवंत...
अलिबाग गावाचे शहर कधी झाले, ते स्थानिकांना उमगलेच नाही. आता तर अलिबाग आतून बाहेरून बदलले आहे.
अलिबागच्या दोन गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत. एक म्हणजे अलिबागचा...