भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
अनुया कुलकर्णी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील शेर्पे गावच्या रहिवासी. त्या ‘विकास प्रबोधिनी’ संस्थेच्या माध्यमातून वैभववाडी, कणकवली व देवगड तालुक्यांत समाजातील विविध प्रश्नांवर काम...
सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन ऊर्फ अप्पासाहेब यांना महात्मा गांधींचे पहिले दर्शन मुंबई काँग्रेसच्या वेळी १९१६ मध्ये झाले. तेव्हा गांधीजी सेहेचाळीस वर्षांचे तर अप्पा एकवीस वर्षांचे...