पेण, अलिबाग या नगरांतील आणि वडखळ, पंजर, माणकुले या गावांतील वाणीला सर्वसामान्य लोक आगरी बोली असे म्हणतात. निसर्ग या एकाच अर्थक्षेत्राचा विचार केला तर...
पेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता,...