इंग्रज व मराठे यांच्यात सालबाई येथे तह ( 17 मे 1752 ) झाल्यानंतर तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास महादजी शिंद्यांच्या ताब्यात दिले. राघोबांनी महादजींच्या...
पोपटरावांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी राज्य सरकारने आदर्श गाव योजना सुरु केली होती. त्यामुळे त्यांच्या नियोजित कामासाठी लागणारा निधी कोठून आणायचा, ती...
महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य चळवळीसाठी काम करणाऱ्या ‘फडकी’ मासिकाला नोव्हेंबर 2017 मध्ये दहा वर्षें पूर्ण झाली. आदिवासी साहित्य, संस्कृती आणि अस्मिता जपणारे ते मासिक निरगुडेवाडी...
रघुनाथरावांना (राघोबादादा) पेशवाईची वस्त्रे नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर 10 ऑक्टोबर 1773 रोजी मिळाली. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सखारामबापू, त्रिंबकराव मामा, नाना फडणवीस, मोरोबा फडणवीस, बजाबा पुरंदरे...
कोपरगाव बेट भागातील कचेश्वर मंदिर परिसर हा श्री निवृत्तिनाथ व त्यांची बहीण संत मुक्ताबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. निवृत्तिनाथ व मुक्ताबाई प्रत्यक्ष पांडुरंगासह...
कोपरगाव येथील बेट या भागाला कोपरगावपेक्षा अधिक महत्त्व पौराणिक काळापासून आहे ते, शुक्राचार्य-देवयानी-कच-शर्मिष्ठा-ययाती-वृषपर्वा यांच्यामुळे. तो भाग दंडकारण्य म्हणूनही ओळखला जात होता. रामायण-महाभारत या महाकाव्यातील...
कोपरगाव बेट भागातील कचेश्वर मंदिर परिसर हा श्री निवृत्तिनाथ व त्यांची बहीण संत मुक्ताबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. निवृत्तिनाथ व मुक्ताबाई प्रत्यक्ष पांडुरंगासह...
कोर्हाळे हे गाव कोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलावर असून 1881 च्या जनगणनेनुसार त्या गावची लोकसंख्या दोनशेनऊ होती. दर रविवारी तेथे बाजार भरतो. ते जुने गाव...
कोपरगाव शहरात प्रामुख्याने कानकुब्जी कुटुंबीयांचे मिठाईचे दुकान व त्या दुकानातील बिट्टाबाईची जिलेबी प्रसिद्ध होती. ते मूळचे उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सिक्टीयापूर्वा गावचे होते. त्यांची पत्नी...