यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज...
भगवान श्रीचक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ स्थापन केला. महानुभाव पंथ महाराष्ट्रात एक हजार वर्षांपूर्वी उगम पावला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि...