सांगली जिल्ह्यात मतीमंद मुलांच्या व्यक्तिमत्त्व आणि शैक्षणिक विकासासाठी रेवती हातकणंगलेकर ‘नवजीवन मतिमंद शाळा’ चालवतात. त्या शाळेच्या समांतर पातळीवर ‘संवेदना काउन्सिलिंग’ या सेंटरचे काम चालते.
अपंग...
‘नवजीवन शाळा’ सांगलीमध्ये मतिमंद मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी गेली तीस वर्षें कार्यरत आहे. मतिमंदांसाठी शिक्षण असते याबाबत समाज अनभिज्ञ होता. अशा काळात संस्थेची स्थापना झाली....