Home Tags औरंगाबाद

Tag: औरंगाबाद

औरंगाबाद

_Patoda_1.jpg

पाटोदा – निवडक अकरातील एक गाव (Patoda)

पाटोदा गाव औरंगाबादपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या संभाजीनगर तालुक्यात येते. गावाची लोकसंख्या पुरुष एक हजार सहाशेचौपन्न आणि स्त्रिया एक हजार सहाशेशहाण्णव...
_PashhimiKshatrapanchiNani_PustakParikshan_1.jpg

पश्चिमी क्षत्रपांची नाणी! – पुस्तकाची कहाणी

‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकाच्या निर्मितीतील मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचा प्रवास हा एखाद्या फिरस्तीपेक्षा कमी नव्हता! तीनशेपन्नास वर्षांतील क्षत्रपांच्या राज्याचा तो प्रवास करणे फार रंजक...
_ManishaKadam_4_0.jpg

अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन – मनीषा कदम यांची कामगिरी

मनीषा कदम या औरंगाबाद येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत. त्यांनी भातवाटप केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांना डिजिटल अंगणवाडीचा जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे! मनीषा...
_SavitribaiPhuleMahila_EkatmSamajMandal_3.jpg

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन 1989 साली बाहेर पडलेल्या सात तरुण डॉक्टरांनी मिळून बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ही संस्था आणि त्याद्वारे हेडगेवार रुग्णालय सुरू केले. उद्दिष्ट होते आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकास...
_HastaGaon_1.jpg

हस्ता गाव (Hasta)

हस्ता गाव हे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात वसलेले आहे. कन्नडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हस्ता गाव आहे. मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत डोंगराच्या कुशीत वसलेले आहे....
_Itihasapasun_Ashmayugaparyantcha_1.jpg

इतिहासापासून अश्मयुगापर्यंतचा वारसा…

शांतिलाल पुरवार यांचा आगळा संग्रह औरंगाबादचा पुरवार कुटुंबियांचा वंशपरंपरागत वाडा हा घर कमी आणि संग्रहालय जास्त भासतो. दहा पिढ्या नांदलेल्या त्या घरामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा आणि...
_JayakvadiDharan_PanyasathiUpashi_.jpg

जायकवाडी धरण – पाण्यासाठी उपाशी?

2
जायकवाडी हे गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराजवळ बांधलेले धरण. धरणाच्या बांधकामाला 1965 साली सुरुवात झाली. ते 1976 साली पूर्ण करण्यात आले. धरणाची उंची...
_Aashutosh_Patil_1.jpg

आशुतोष पाटील – प्राचीन नाणी संग्राहक

भारताच्या वैभवशाली राजवटींतील नाण्यांचा अभ्यास करून ती संशोधनात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या ‘देवगिरी महाविद्यालया’तील विद्यार्थी आशुतोष पाटील करत आहे. आशुतोष सध्या बारावीला असून विज्ञान...
_Kishore_Shitole_1.jpg

किशोर शितोळे – शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक

नदीपात्रात पाणी साठवून पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो हा विश्वास किशोर शितोळे यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला, शेतकऱ्यांची एकजूट केली. ही कहाणी आहे औरंगाबाद...
_Pradeep_Purandare_1.jpg

धोरणी जलयोद्धा – प्रदीप पुरंदरे

तो 1980 चा काळ. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाने महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्याच दरम्यान पन्नालाल सुराणा आणि रंगा वैद्य यांच्या...