अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या...
भाऊचा धक्का हा गिरगाव आणि गिरणगाव भागांतील कोकणी माणसांचा जिवाचा सखा, कारण भाऊचा धक्का त्यांना कुलाबा, रत्नागिरी आणि गोव्यातील त्यांच्या मूळगावी अलगद आणि अल्प...
'आर्यन चित्रमंदिर' हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते....
मंजरथ हे गाव बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गोदावरी व सिंधुफेणा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ते मार्जारतीर्थ म्हणून प्रसिद्ध...
स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात दक्षिण कसबा पेठेतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या प्राणाची बाजी लावून आपला ठसा उमटवला आणि देश स्वतंत्र झाला. त्याच पेठेतील देशभक्त डॉ. कृ. भि....
सोलापुरात दक्षिण कसब्यात १९४९ साली, संगय्या स्वामी यांनी स्वामी 'ब्युरो अॅडव्हर्टायझिंग एजन्सी'ची सुरुवात केली. टांग्यातून लाऊड स्पीकरवरून जाहिरातीचा पुकारा, चित्रपटगृहांत स्लाईड शो अशी स्थित्यंतरे...
पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा गावातील? या डॉ.रा.चिं. ढेरे यांच्या संशोधनावरून ऐंशीच्या दशकात मोठा वाद झाला, पण खऱ्या विठ्ठलभक्ताला त्या वादात रस नाही....
क-हाडला बहामनी राजवटीत (हे दक्षिणेतील सुलतान घराणे.) मोठा भुईकोट (जमिनीवरील किल्ला) बांधला गेला. तो एकेकाळी क-हाडचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. शहराच्या वायव्य दिशेकडे...
हुतात्मा जगन्नाथ भगवान शिंदे यांचे वास्तव्य सोलापूरच्या दक्षिण कसबा परिसरातील शिंदे चौकात होते. ज्या चार हुतात्म्यांच्या बलिदानाने सोलापूर शहर स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले, त्यांपैकी...
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे निंबाळकर घराण्याच्या जहागिरीचे गाव! रंभाजीराव (रावरंभा) निंबाळकर हा शिवाजीमहाराजांच्या जावयाच्या पुढील वंशजांपैकी होता. तो 1705 मध्ये मराठ्यांकडून मोगलांशी लढला. पण...