थोरल्या बाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे येथील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव हे राधाबाई व बाळाजी विश्वनाथ यांचे...
तांबवे हे नीरा नदीकाठी वसलेले तीन हजार लोकसंख्येचे गाव. गावाचा पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे नीरा नदी व प्रमुख पीक म्हणजे ऊस! सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस...
मराठेशाहीतील सुभेदार होनाजी बलकवडे यांच्या पराक्रमाची स्मृती त्यांच्या वाड्याचे अवशेष जागृत ठेवत आहेत. त्यांचा वाडा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौडच्या दोन किलोमीटर अलिकडे दारवली...
'उत्सव चांगुलपणाचा' कार्यक्रमात विलास शिंदे यांचे प्रतिपादन
महाराष्ट्रातला शेतकरी हा प्रामुख्याने अल्पभूधारक आहे. जमिनीचा लहानसा तुकडा कसणारा शेतकरी मोठा फायदा मिळवू शकत नाही, मात्र त्याचवेळी...
मुंबईच्या एका महिलेचा येत्या ८ मार्चला जागतिक महिलादिनी मोठा गौरव होणार आहे. तिच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर युरोपातील फिनलँडमधील तुर्कु येथील उपचार केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे...
मुंबई ज्या सात बेटांनी बनली आहे, त्यापैकी माझगाव हे एक बेट. मोठमोठी जहाजे, प्रशस्त बंदर आणि कायम व्यापारी हालचालींनी गजबजलेल्या माझगाव डॉकजवळच्या लाकडी इमारतीत...
मुंबई-पुणे महामार्गावरील शीळ फाट्याहून कर्जत मार्गावरून कल्याणला जाणाऱ्या रस्त्यावर कर्जतच्या उत्तरेला दीड किलोमीटर अंतरावर राणे-इनामदारांचा भव्य वाडा पाहण्यास मिळतो. एकर/दीड एकर जागेवर विस्तारलेला तो...
सविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे! त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले...
योगिता तांबे ही अंध आहे. मात्र तिच्या आंतरिक गुणांनी शारिरीक उणेपणावर मात केली आहे.
योगिता जोगेश्वरीतील ‘अस्मिता विद्यालया’त संगीतशिक्षक म्हणून काम करते. ती तेथे 2012...
पौष महिन्यात येणा-या मकरसंक्रांतीच्या सणाच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. तो आनंदाचा आणि उपभोगाचा सण अशी लोकधारणा आहे. त्या दिवशी घर आणि आजूबाजूचा परिसर...