लक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काहींना ती निवड अनपेक्षित वाटली तर काहींना तेच होणार...
पवई सरोवर हे कृत्रिम रीत्या निर्माण करण्यात आलेले आहे. सरोवराखालील जागा इंग्रज सरकारने फ्रामजी कावसजी पवई यांना लीजवर दिली होती. ते पश्चिम भारतातील अॅग्रीकल्चरल...
‘इतिहासाची मोडतोड’ हा मी लिहिलेला लेख thinkmaharashtra.com या पोर्टलवर प्रसिध्द झाला आहे. त्यावर एका वाचकाने प्रतिक्रिया दिली आहे, की ''नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते,...
नारायण टेंभी हे अवघ्या तीनशेचौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रफळात वसलेले छोटेसे गाव. ते निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंतच्या पूर्वेकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावाने स्वयंस्फूर्तीने...
प्रभाकर साठे हा माणूस विविधगुणी आहे आणि त्यांचे गुण, वय पंच्याऐंशी उलटले तरी अजून प्रकट होत आहेत. त्यांचे कायम वास्तव्य अमेरिकेत कॅलिफोर्नियात असते, परंतु...
रा. चि. ढेरे यांनी ‘पुण्यभूषण’ पुरस्कार वितरणाच्या समारंभात त्यांच्या भाषणात ‘वाळक्या काटक्या’चा उल्लेख केला, त्यांनी त्या त्यांच्या आजीला स्वयंपाकासाठी जळण म्हणून आणून दिल्या. तो...
नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी...
‘गेले लिहायचे राहून’ हे विनायकदादा पाटील यांच्या ललित लेखनाचे पुस्तक. ते लेखन प्रसंगाप्रसंगाने झाले. ते संपादकांनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडल्याने आकर्षक झाले आहे. ‘गेले लिहायचे...
सी.के. गाडगीळ, व्ही.बी. सोनवणी आणि श्री जी.आ. उगावकर या तीन जणांच्या कमिटीने 1919 साली लावलेले रोपटे म्हणजे निफाड येथील ‘श्री माणकेश्वर वाचनालय’. त्यांनी तो...
डॉ. रा. चिं. ढेरे यांना 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. एस. एल. भैरप्पा आणि महेश एलकुंचवार यांच्या हस्ते २०१० साली प्रदान...