Home Search

परंपरा - search results

If you're not happy with the results, please do another search

‘आदिम ते हायटेक’

0
जव्हार पर्यटन केंद्र केल्याने मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. पर्यटक येथे केवळ भटकंती, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीच येत नाहीत तर त्यांची पहिली मागणी असते ती...
http://thinkmaharashtra.com/sites/default/files/images/stories/9thJuly/social-history-of-deccan.jpg

महाराष्ट्र देशी असावे

     अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासाच्या मूळ प्रेरणा दोन. एक म्हणजे दुस-यांची संस्कृती जाणून घेणे आणि दुसरं, स्वत:च्या संस्कृतीचं बॅकयार्ड तपासणं. पहिल्या फळीतले अँथ्रोपोलॉजिस्ट दुस-या संस्कृतीचं...

जात म्हणे जात नाही!

मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला...

संपादकीय

संपादकीय आषाढी एकादशीबरोबर चातुर्मास सुरू होतो. चार महिने व्रतस्थ, नेमस्त जीवन. हा पावसाळ्याचा काळ. त्यामुळे अनारोग्य फार. त्यावर उपाय आला उपवासाचा, अल्प सेवनाचा, काही...

बाप रखुमादेवीवरू

बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...

कीर्तनाचे महानिर्वाण

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...

लेन प्रकरणाचा धडा

     सर्वोच्च न्यायालयाने जेम्स लेन यांच्या पुस्तकावरची बंदी उठवली आणि महाराष्ट्रात, त्यामुळे वादळ सुरू झाले. या वादळाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे लेखन,...

स्वप्न आणि वास्तव

स्वप्न आणि वास्तव - विश्वास काकडे असं म्हटलं जातं, की स्वप्न आणि वास्तव यांचा जेव्हा संघर्ष होतो तेव्हा वास्तवाचाच विजय होतो. स्वप्न आणि वास्तव...

मटणाचे तुकडे आणि ब्राह्मणी मर्दानगी…

२०२० साली, स्वत:च स्वत:ला महासत्ता घोषित करू पाहणा-या देशातल्या उच्चशिक्षित तरुण पुरूषांची मानसिकता सानियाच्या लग्नाच्या निमित्तानं जगाला पाहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील, विशेषत: इंग्रजांकडून...

‘थिंक महाराष्ट्र’

दिल्ली दरबाराला महाराष्ट्राविषयी आकस आहे, दिल्ली दरबाराला मराठी माणसांची भीती वाटते, जशी औरंगजेबाला शिवाजीची वाटत होती तशीच. पण माझ्या मते, हे असे नाही. दिल्ली...