Home Search

मशीद - search results

If you're not happy with the results, please do another search
_He_Vishwache_Angan_1.jpg

जांभेकरांच्या जगभर पसरलेल्या हिरव्या वास्तू

सभोवतालच्या निर्गुण, निराकार, अव्यक्त पोकळीला अर्थपूर्ण करते ती वास्तुकला! प्रत्येक वास्तू हे एक सांस्कृतिक विधान असते. कलावंत त्याच्या विचारानुसार कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी की...

खुळ्यांच्या गावची अडाणी आळी!

मला ‘तुम्ही खुळे का?’ हा प्रश्न कोणाही अनोळखी व्यक्तीशी परिचय करून घेताना किंवा देताना हमखास विचारला जातो! आमच्या वडांगळी गावात साधारणत: सत्तर टक्के कुळे ‘खुळे’...
carasole

देवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला!

राणेखानची ऐतिहासिक समाधी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात देवपूर गावी उभी आहे. त्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्या समाधिस्‍थळास ‘बडाबाग’ असेही नाव आहे....
carasole

गाविलगड – वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला

गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला बलदंड किल्ला विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पठाराच्या दक्षिणेस सुमारे पाच कि.मी. अंतरावर स्थित आहे...

औरंगजेबाचा किल्ला व त्याची मुलगी बेगम हिची कबर

सोलापूरच्‍या मंगळवेढा तालुक्‍यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्‍ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात...
_Modnimb_5

माझं गाव मोडनिंब! (Modnimb)

पांढरी नावाची छोटी वाडी होती. लोक गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु प्लेगची साथ आली आणि लोकांनी गाव सोडले. जवळच ओढा होता. ओढ्याच्या पलीकडे लिंबाची भरपूर...
carasole

नाझरे – संतांचं गाव

6
नाझरे गावाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही लाभले आहेत. ती संतमहात्म्यांची भूमी, तशीच संगमाची. नाझरे म्हटले की संतकवी श्रीधरस्वामींचे नाव पुढे येते. जुने लोक...
27447095

कोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन

डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे....

लेन प्रकरणाचा धडा

     सर्वोच्च न्यायालयाने जेम्स लेन यांच्या पुस्तकावरची बंदी उठवली आणि महाराष्ट्रात, त्यामुळे वादळ सुरू झाले. या वादळाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे लेखन,...

बांद्रयाचं आकर्षण

बांद्रा स्कूल आँफ आर्टमधला मित्र 'जेजे'त आला.त्याला बांद्रयाचं फार कौतुक. मोठामोठया चित्रकारांची सीस्केप पाहिलेली.समुद्राचं चित्र सगळयात वेगानं काढावं लागतं. ब्रशच्या काही फटका-यांतच ते...