Home Search
समाज - search results
If you're not happy with the results, please do another search
मेढ्यातील कातकरी समाजाचा मच्छिमारी हक्कासाठी लढा
कातकरी समाजाची लोकवस्ती सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात मेढा या गावी नऊशेपंचाहत्तर हेक्टरवर पसरलेल्या कण्हेर धरणाच्या परिसरात आहे. त्या आदिवासी कातकरी समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन...
कोकणातील गवळी-धनगर समाज
गवळी-धनगर समाज कोकणात सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहत असून तो खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पाच तालुक्यांत विखुरला गेला आहे. त्यांची...
आगरी साहित्यातील समाजदर्शन
पेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता,...
सूचनाफलकातून जागा झाला समाजभाव!
पर्यावरणाचे भान जपत आगळा-वेगळा गणेशोत्सव मुंबईच्या लोअर परळमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून साजरा केला जातो. ते मंडळ पर्यावरणाचे मोठे नुकसान, वेळेचा अपव्यय, विसर्जनावेळी होणारी वाहतूक...
मुंबईची पारसी बावडी – समाजऋण आणि श्रद्धास्थानही
मानवी वस्तीत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लहान-मोठ्या विहिरींची निर्मिती होणे स्वाभाविक होते. त्यांतील काही विहिरींना त्यांच्या कलापूर्ण वास्तुरचनेने सर्वत्र मान्यता प्राप्त झाली. काही विहिरी तर...
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ
औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन 1989 साली बाहेर पडलेल्या सात तरुण डॉक्टरांनी मिळून बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ही संस्था आणि त्याद्वारे हेडगेवार रुग्णालय सुरू केले. उद्दिष्ट होते आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकास...
मराठी भाषा आणि तिचा भाषिक समाज
मराठी भाषेचे प्रमाणभाषा म्हणून जे रूप ओळखले जाते; ती मूळची पुणेरी बोली होय. ती बोली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व यांमुळे ‘प्रमाणभाषा’ या...
भालचंद्र उदगावकर समाजभान असणारा वैज्ञानिक
प्रा.भालचंद्र माधव उदगावकर यांचे वर्णन समाजाचे भान असणारा वैज्ञानिक असे करणे योग्य ठरेल. उदगावकर 14 सप्टेंबर 1927 रोजी जन्मले. ते दादरच्या महापालिका शाळेत आणि...
शिक्षक आणि समाज
समाजशास्त्रज्ञांनी शंभर वर्षांपूर्वी ‘समाज’ ही संकल्पना विषद केली. ती आजच्या काळाच्या कसोटीवर टिकेल का? आजूबाजूला घडणाऱ्या समाजविघातक घडामोडींनी कोणाही संवेदनशील व्यक्तीला हळहळ वाटेल. प्रश्न...
साहित्य संमेलन आणि सुसंस्कृत समाज
लक्ष्मीकांत देशमुख यांनी बडोदा येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कणखर भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की “सरकारविरूद्ध तसेच झुंडशाहीविरूद्ध लेखक-कलावंताने नमते घेता कामा नये....