Home Search

गुजरात - search results

If you're not happy with the results, please do another search
‘मॅन इन सर्च ऑफ मीनिंग’ पुस्तरकाचे मुखपृष्ठ

इतिहासाचं अवघड ओझं

     मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं...

मुंबई ON Sale

मंत्रालयावर फडकणारा तिरंगा आपल्याला दुरून दिसतो. पण तिरंग्याचा आकार मंत्रालय वास्तूच्या पसा-याची साक्ष देतो. एकवीस फूट लांबी व चौदा फूट रुंदी असलेला असा हा...

संपादकीय

महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्षे.. महाराष्ट्र निर्माण झाल्याला पन्नास वर्षें लोटली. या काळात जग पूर्ण बदललं. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून आले. मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं या...

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

एके काळी, इस्लामी जगताचे नेतृत्व करण्याची पाकिस्तानची इच्छा होती. त्याला स्वत:चे अस्तित्व कसे टिकेल याची चिंता भेडसावत आहे. तिथल्या सुशिक्षित तरुणांना स्वत:चे भविष्य मायदेशात...

अत्र्यांचा कॉग्रेसविरोध

अत्र्यांचा काँग्रेसविरोध - नरेंद्र काळे मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई ह्यांची सभा 20 नोव्हेंबर 1955 या दिवशी चौपाटीवर स. का. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. संयुक्त...

दिवाळीच्या दिवशी शिमगा !

'काय वाटेल ते झाले तरी स्वतंत्र मुंबई राज्य निर्माण करण्याला मी संमती देणार नाही!'या शब्दांत नेहरूंकडून वचन घेऊन शंकरराव देव महाराष्ट्रात परतले. त्यांच्या स्वागतासाठी...

रेडिओ सिलोन ऐकतो कोण!

रेडिओ सिलोन ऐकतो कोण! - कुमार नवाथे रेडिओ सिलोन पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. सिलोन रेडिओ केंद्राचे संध्याकाळचे प्रसारण गेली दोन वर्षे बंद होते. केवळ सकाळी...

मी वृध्द नाही! – सेनापती बापट

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जनतेने शंकरराव देव यांना फार मोठा सन्मान दिला होता, पण तो त्यांना टिकवता आला नाही. एक वेळ अशी होती, की लोकमान्य...

महाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र !

महाराष्ट्र काँग्रेसतर्फे शंकरराव देवांनी सुचवलेल्या महाद्विभाषिकाच्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यातून मोरारजी देसाईंनी केलेल्या विधानामुळे, महाद्विभाषिकाचे काय होणार हा प्रश्न उभा राहिला....

महाराष्ट्रघातकी फाजलअली समिती!

महाराष्ट्र राज्य स्थापनेचे १९४६ पर्यंत जोरात असलेले आंदोलन नंतरच्या काळात मंदावले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, गांधींची हत्या, भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना या घडामोडींमुळे भाषावार प्रांतरचनेचा...