Home Search

समाज - search results

If you're not happy with the results, please do another search

चंगळवादामुळे सामाजिक भानच हरवलंय…

पैशाला प्राप्त झालेले अवाजवी महत्त्व, 'स्व'केंद्रित विचार आणि भौतिक गोष्टींमध्येच सुख मानण्याची मनोवृत्ती या आणि अशा इतर कारणांमुळे महाराष्ट्राला अनेक सामाजिक समस्यांनी घेरले आहे....

सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राचा

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यासाठी, आपण पहिली पंचवीस वर्षे आणि त्यापुढील पंचवीस वर्षे, असे दोन भाग करू. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात,...

‘रक्ताचं नातं’

‘रक्ताचं नातं’ ही अनेकदा अतिशय सहजपणे वापरली जाणारी संज्ञा आहे! त्यामुळे वास्तवात ती मर्यादित; खरंतर संकुचित अर्थाने वापरली जाते. मात्र ‘रक्ताच्या नात्या’ला मोठा अर्थ...

‘स्नेहसेवा’

स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता 'स्नेहसेवा' 'स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता' असं ब्रीदवाक्य असलेली 'स्नेहसेवा' ही संस्था 1981 मध्ये काही ज्येष्ठ मित्रांच्या कौटुंबिक मैत्रीतून सुरू झाली....

धान्यापासून मद्य…

महाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून मद्य बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. धान्यापासून मद्य बनवण्यासाठी काही कारखान्यांना परवानेही देण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं म्हणून...

मराठी चित्रपटांचे यश-अळवावरचे पाणी

मराठी संस्कृतीमध्ये मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा अग्रस्थान मिळत आहे. प्रथम दामले-फतेलाल-शांतारामबापू यांनी 1930 – 1940 चे दशक गाजवले आणि काही अभिजात कलाकृती निर्माण केल्या....

महाविदर्भ सभेची स्थापना !

0
महाविदर्भाची स्थापना ही संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे पहिले पाऊल ठरेल हा विचार त्या वेळच्या नेत्यांना तत्त्वत: मान्य होता. तरी पण संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तर...
carasole

मतिमंदांचे ‘घरकुल’

मतिमंदांसाठी आपापल्या परीने कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील 'अमेय पालक संघटने'ने उभे केलेले 'घरकुल'. स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी काही पालक मंडळी...

समस्या मतिमंदांची नव्हे; पालकांची!

  समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची! 'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी  वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक...

महाराष्ट्र – मराठी भाषा

मराठी भाषा बोलणा-या बहुभाषिक प्रदेशांचे 1 मे 1960 रोजी एकत्रीकरण झाले आणि आजचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. महाराष्ट्र इंग्रजांच्या आमदानीत तीन भागांत विभागला गेला होता....