Home Search

समाज - search results

If you're not happy with the results, please do another search
shirpur1

शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न

पावसाचे पाणी जिथल्या तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना घेऊन सुरेश खानापूरकर काम करत आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहे...

सु-यांचं गाव की सुराचं गाव?

तंत्रज्ञानात्मक, औद्योगिक वाढीला सामोरे जात असताना, महाराष्ट्रातला समाज हा वैचारिक, भावनिक, आध्यात्मिक क्षमतेचाही आहे याची प्रकर्षानं जाणीव व्हायला ‘थिंक महाराष्ट्र डाँट कॉम’ ह्या संकेतस्थळाचा...

माळशेज रेल्वेचा पाठपुरावा… (Followup of Malashej Railway)

गुलाम मुस्तका यांची गांधीगिरी.... माळशेज रेल्वेच्या मागणीसाठी पाच लाख स्वाक्ष-यांचे निवेदन माळशेज कृती समितीने तयार केले आहे. समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे आहेत. ह्या रेल्वेची मागणी...

नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

0
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...

स्मृती.. मनस्वी कलावंताच्या.. (Memory .. of a Sensible artist ..)

माणसाच्या आयुष्यात तीन 'P' अत्यंत महत्त्वाचे ठरतात. Period, Place & Persons. माझ्या भाग्याने, मी अनेक चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात आलो. माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या घडणीवर...

होमी भाभा: भविष्यवेधी मार्गदर्शक (Homi Bhabha: A Prophetic Guide)

1
त्यांना चव्वेचाळीस वर्षांपूर्वी, 24 जानेवारीला अपघाती मृत्यू आला! काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ...

चपखल उपमा!

0
आचार्य अत्रे यांच्या भाषणांत व लेखनात चपखल उपमा असायच्या. समाजवादी पक्ष फाळणीच्या ठरावाच्या वेळी तटस्थ राहिला. त्या तटस्थ भूमिकेची कारणमीमांसा राम मनोहर लोहियांपासून सर्वांनी...

बजरंगदास लोहिया – अभियांत्रिकीतील अभिनव वाट!

उद्योग, व्यवसाय हे चरितर्थाचं साधन असलं तरी ते केवळ नफा मिळवणं, पैसा कमावणं आणि आपलं-आपल्या कुटुंब-कबिल्याचं ऐहिक आयुष्य सुखी करणं; एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. या...

संयुक्त महाराष्ट्रात जातींचे प्रश्न !

0
'संयुक्त महाराष्ट्र हे मराठी भाविकांचे राज्य होणार की मराठ्यांचे राज्य होणार?' याबाबत एकीकरण चळवळीची भूमिका स्पष्ट करताना माडखोलकरांनी 5 जून 1946 च्या अग्रलेखात लिहिले,...

संयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव

0
शंकरराव देवांचा पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास होता, पण काँग्रेसश्रेष्ठी त्या विश्वासास अजिबात पात्र ठरले नाहीत. श्रेष्ठी देवांविषयी नाराज होते व देवांची त्यांच्या विषयीची समजूत चुकीची...