Home Search
समाज - search results
If you're not happy with the results, please do another search
महाराष्ट्रीय ब्राह्मणांचा मुसलमान द्वेष
शिवाजीमहाराजांचा राष्ट्रवाद हा क्षेत्रीय राष्ट्रवाद होता. त्याचे रूपांतर भारतीय राष्ट्रवादात करण्याचा मुख्य प्रयत्न टिळकांनी केला, पुढे सुभाषचंद्रांनी केला. महात्मा गांधी व पंडित नेहरू...
सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता
मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला...
लोककलेची ‘मस्ती-गस्ती-वस्ती’
आजपर्यंत लोककला महोत्सव होत. आता त्यांचे नामकरण झाले ‘लोककला संमेलन’ असे. ‘रवींद्र’ व ‘दादर-माटुंगा कल्चरल सेंटर अशा दोन ठिकाणी, लागोपाठ दोन संमेलने मुंबईत झाली....
लोककलेची मस्ती-गस्ती-वस्ती
पाखरांच्या किलबिलाटाची मधुर धून, पानाफुलांची सळसळ, अवखळ धावणारा फेसाळलेला झरा, अंगाला झोंबणारा पहाटवारा… एक ब्रह्मनाद उमटतो, लय साधते, स्वर जुळतो, आपसूक गीत रंगते,...
देशातील आदर्श महापालिका प्रभाग डोंबिवलीत; राजकारणाला छेद!
माणूस नगरपालिकेत निवडून गेला की राजकारणात रमतो आणि नगरसेवकपदातील सेवाभाव विसरतो. डोंबिवलीच्या मंगला सुळे यास अपवाद ठरल्या, त्यांनी वेळ आली तेव्हा पक्ष सोडला, पण...
वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा!
अनुराधा गोरे यांची जीवनकहाणी ऐकताना मला कवी फ.मु.शिंदे यांच्या ‘आई’ कवितेतील ओळी आठवतात. सुरुवातीच्या ओळी अशा आहेत.
आई म्हणजे काय असते?
‘घरातल्या घरात गजबजलेले गाव असते’’
आई...
गोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच!
बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू...
वीरमाता
वीरमाता
कॅप्टन विनायक गोरे पंधरा वर्षांपूर्वी काश्मिरमध्ये लष्करी हल्ल्यात कामी आला. परंतु त्याच्या हौतात्म्यातून शक्ती प्राप्त करून त्याच्या आई अनुराधा गोरे खंबीर उभ्या राहिल्या...
जात परदेशस्थ
परदेशात राहणे - परदेशात प्रवास करणे किंवा परदेशातच सेटल होणे यात आता कोणतेही अप्रूप राहिलेले नाही. भारताच्या जातीय आणि सांस्कृतिक घडणीनुसार कोणता...
नको तो धर्म? का नको बरे?
हा जानामाना पत्रकार ‘मी धर्म सोडला आणि तो सोडल्यामुळे माझ्या मनाला शांती लाभली’ असे ठासून सांगतो. अनेक लोक मन:शांती प्राप्त करून घेण्याचा...