Home Search
सामाजिक स्थळ - search results
If you're not happy with the results, please do another search
मासिक मनोरंजन – दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक
‘मनोरंजन’ मासिकाने दिवाळी अंकांची परंपरा सुरू केली. मराठी लघुकथेचा पायाही ‘मनोरंजन’नेच घातला. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी यांना कवी म्हणून पुढे आणले, ते ‘मनोरंजन’नेच. ‘मनोरंजन’ मासिकाचा...
हरीश सदानी – स्त्रीवादी पुरुष!
मी आकाशवाणीतील कामाचा भाग म्हणून निराळे काही काम करणारी माणसे शोधायची आणि त्यांच्या कामांना लोकांपर्यंत पोचवायचे असे करत असे. त्या क्रमात हरीश भेटला. हरीश...
बाबा आढाव – समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात
डॉ. बाबा आढाव यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार ’ जाहीर झाला, हा पुरस्कार देणार्यांचाच गौरव आहे! एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा गेल्या साठ वर्षांपेक्षा...
दुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी!
सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह...
जिद्दीचे पाऊल थंडावले
मी, एम.ए. पास झाल्यावर माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला होता, की पुढील आयुष्यभर करायचे काय? कारण मी अंपग असल्याने बाहेर जाऊन कुठे नोकरी–व्यवसाय करू शकत...
‘शांतिवन’ – कुष्ठरोगापासून ग्रामविकासापर्यंत
‘शांतिवन’ ही, कुष्ठरोग्यांचे उपचार आणि पुनर्वसन यांसाठी असलेली सामाजिक संस्था! संस्थेची कागदोपत्री १९५२ साली स्थापन झाली असली, तरी संस्थेच्या कार्याला ख-या अर्थाने सुरुवात झाली...
लढणा-या ‘सजग नागरिक मंचा’ची कहाणी
‘ये सिस्टिम है, भाई..यहां ऐसा ही होता है...इतना तो चलता है ना भाई’ म्हणत आपण ‘सिस्टिम’नावाच्या यंत्रणेचे स्वतःहून बळी ठरायला तयार होतो. कोणाला सांगणार,...
तुंबडीवाल्यांचे गाव
‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील...
बाबा आढाव – समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात
- अन्वर राजन
डॉ. बाबा आढाव यांना टाईम्स ऑफ इंडियाकडून जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार देणा-यांचाच गौरव आहे! एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा...
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे...