मानवी वस्तीत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लहान-मोठ्या विहिरींची निर्मिती होणे स्वाभाविक होते. त्यांतील काही विहिरींना त्यांच्या कलापूर्ण वास्तुरचनेने सर्वत्र मान्यता प्राप्त झाली. काही विहिरी तर...
पाली हे गाव मुंबई-गोवा हायवेवर नागोठण्यापासून आतमध्ये दहा किलोमीटरवर आहे. तेथे खोपोलीमार्गेही जाता येते. ते सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. गावात मामलेदार कायार्लय, न्यायालय,...
‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय’ म्हणजे कोल्हापुरातील कणेरी मठ. तेथे ग्रामजीवनाचे हुबेहूब दर्शन मॉडेल्समधून घडते. कणेरी हे गावाचे नाव आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर, राष्ट्रीय...
हस्ता गाव हे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात वसलेले आहे. कन्नडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हस्ता गाव आहे. मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत डोंगराच्या कुशीत वसलेले आहे....
येळीव हे गाव सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात आहे. तो भाग देशावरील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असा संबोधला जातो. त्या गावाची लोकसंख्या एक हजार सहाशेपर्यंत आहे....
पोपटरावांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी राज्य सरकारने आदर्श गाव योजना सुरु केली होती. त्यामुळे त्यांच्या नियोजित कामासाठी लागणारा निधी कोठून आणायचा, ती...
आमची जुनी पिढी भाग्यवानच म्हणावी लागेल! आम्ही चिमण्यांना अंगणात दाणे वेचताना पाहिले आहे. झाडांवर, रस्त्यांच्या कडांवर, टेलिफोनच्या वायरीवर समूहाने मुक्त विहार करताना, कधी चिवचिवाट...
आटगावला एक प्राचीन मंदिर आहे याची माहिती त्याच्या छायाचित्रांसह इतिहास अभ्यासक सदाशिवराव टेटविलकर यांच्या ‘विखुरल्या इतिहास खुणा’ व ‘ठाण्याची दुर्गसंपदा’ या पुस्तकांत आहे, पण...