विदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक
महाकवी कालिदासाचे प्रसिद्ध काव्य ‘मेघदूत’. त्यातील कथा अशी –
एका यक्षाच्या हातून चूक होते. यक्षांचा राजा कुबेर याच्या आज्ञेवरून त्या यक्षाला गृहत्याग करावा लागतो. तो...
सोलापूर शहराचा इतिहास
सोलापूर शहराचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकाच्या मागे ढकलता येत नाही. त्या काळापूर्वीचे सोलापूरचे अस्तित्व ठरवायचे झाल्यास ठोस व बळकट पुरावे द्यावे लागतील. परंतु...
महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई!
चोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी...
पाचीपांडव डोंगराचे रहस्य
डोंगर म्हटले की दर्याखोर्या, जंगल, संभ्रमात टाकणार्या पायवाटा आणि पशुपक्ष्यांची निवासस्थाने. पुण्यापासून सर्वसाधारणपणे साठ-सत्तर किलोमीटर पश्चिमेस मावळ तालुक्यामध्ये मळवंडी-ढोरे हे छोटे गाव आहे. गावाच्या दक्षिणेस...
कचारगडची प्रागैतिहासिक गुहा
गोंदिया जिल्ह्यातील कचारगडच्या गुहेत प्रागैतिहासिक मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. ती गुहा गोंड समाजाच्या आराध्य दैवताचे स्थान समजली जाते. महाराष्ट्रातील ज्ञात अशा सर्व नैसर्गिक...
जेजुरी
पुण्याजवळचं जेजुरी हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं दैवत आहे. जेजुरीच्या खंडोबाला मनोकामना पूर्ण होण्यासाठी, विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी नवस करतात. तो नवसाला पावतो अशी अनेकांची मान्यता आहे. दैत्यांचा...
मुक्ताई: मेहूण येथील समाधी (Muktai – The feretory at Mehun)
हातून सारखे पाप घडतच असते. ते नाहीसे करायला हरिद्वारला 'महाकुंभ' चालू आहे. पण पाप घालवायला तापीचे स्मरण सोपे. असे मानले जाते, की गंगेत...