स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांच्याबद्दल माहीत नसलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांपैकी एक म्हणजे त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात कराव्या लागणाऱ्या संभाव्य कामाचा केलेला विचार.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री राम शेवाळकर, समस्त मराठी लेखक, ज्यांच्या संबंधात सर्वजण नेहमी धास्तावलेले असतात ते माजी ‘सत्यकथे’चे संपादक श्री.पु. भागवत, मधुमंगेश आणि मित्र हो!
नासिक शहरात इतिहास विपुल प्रमाणात असण्याचे कारण आहे तेथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता अन् भरपूर आयुर्वैदिक वनस्पती, दुर्मीळ फुले, शुद्ध हवा...यांमुळे रूग्णांना नासिकला राहण्याचे सूचित केले जाते.
तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन...
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील लाल-बाल-पाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल. सर्व भारत ह्या त्रिमूर्तीच्या रूपाने - पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल -
मिशनरी म्हटले की बहुधा डोळ्यांसमोर येतात ते पांढरे पायघोळ झगे घातलेले आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी काम करणारे स्त्री-पुरुष. महिला मिशनरी असा स्वतंत्र उल्लेख केला तर पहिले नाव आठवते ते मदर तेरेसा यांचे.
भारताची राज्यघटना ही अनेक स्थित्यंतरांतून विकास पावत गेली आहे. ती उदय पावली, ब्रिटिशांशी झालेल्या संघर्षातून. तिचे स्वरूप आकार घेऊ लागले एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आणि तेव्हाच, ती संसदीय लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागली.
कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे), वस्त्र किंवा एखादी वस्तू प्रेमाने देतो.
दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, तो येतो.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे.