साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

carasole

शुल्बसूत्रे

दर्भाच्या विणलेल्या दोरीला शुल्ब म्हणतात. तीन किंवा पाच दर्भमुष्टी घेतात आणि त्या एकापुढे एक अशा प्रकारे वळतात. दर्भदुष्टी व समिधा शुल्बाने बांधतात. पशूच्या अनुष्ठानात...
carasole

चिमुटभर रूढीबाज आभाळ

राजन खान यांची ‘चिमुटभर रूढीबाज आभाळ’ ही कादंबरी अस्वस्थता निर्माण करते. मानवी जगण्याची एकूण व्याप्ती पाहता रूढी-परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा; किंबहुना तो...

मराठा समाजाचा आक्रोश मराठी साहित्याला का ऐकू येत नाही?

मराठी साहित्याची सदाशिवपेठी म्हणून कठोर समीक्षा झाली. ती कोंडी दलित साहित्याने फोडली. मागोमाग ग्रामीण साहित्याचा प्रवाह खळाळता झाला. पुढे भटक्या-विमुक्तांनी एल्गार पुकारला. आदिवासी लेखकांनी...

विनोद कुमरे यांचा आदिवासी बाज!

आदिवासी कवितेचा उद्गाता म्हणून कवी भूजंग मेश्राम यांच्यानंतर विनोद कुमरे यांचे नाव घेतले जाते. आदिवासींची मराठी कविता मराठी साहित्यात ऐंशीच्या दशकानंतर दाखल झाली. त्यापूर्वी...
carasole

नाट्य-अभंगाचे अप्रस्‍तुत सादरीकरण

2
मी सर्वसाधारण रसिक प्रेक्षक आहे. माझ्या रसिकतेचा अपमान करणारे दोन प्रसंग माझ्या वाट्याला आले. एक – जुन्या नाटकाचे अभद्र रूप व दोन – जुन्या...
carasole

अरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अरण येथील ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, १ जानेवारी २००० रोजी करण्यात आली. ग्रंथालयामध्ये नऊ...
carasole

आमची जात

1
‘मराठा समाज हा वंचित वगैरे असल्याने आणि सामाजिक उतरंडीत निम्न स्तरावर असल्याने त्यांना – म्हणजे मराठा म्हणवणाऱ्या लोकांना आरक्षणाचा लाभ द्यायला हवा’ अशी मागणी...
carasol

दायाद

ऋग्वेदात दाय हा शब्द श्रममूल्य किंवा श्रमाबद्दल बक्षीस अशा अर्थी आलेला आहे (१०.११४.१०). पण पुढे त्याचा उपयोग वारसा अशा अर्थी केला जाऊ लागला. जीमूतवाहनाने...
carasole

अरुण दाते व त्यांचे गायन

काही कलाकार सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला येतात, त्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होतात. ज्येष्ठ भावगीत आणि गझल गायक अरुण दाते हे त्याचे उत्तम...
carasole

राहुल अल्वारिस – शाळेपासून मुक्ती : वर्षापुरती

गोव्यात राहणाऱ्या राहुलने दहावी पास झाल्यानंतर, एक वर्षभर कॉलेजमध्ये प्रवेश न घेता, त्याला जे काही करावेसे वाटते ते केले. त्याच्या त्या वर्षभराच्या शाळाबाह्य शिक्षणाचे...