Home कला Page 57

कला

महाराष्‍ट्रातील कलात्‍मक प्रतिभा, त्‍याचा इतिहास आणि वर्तमान!

नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

0
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...

स्मृती.. मनस्वी कलावंताच्या.. (Memory .. of a Sensible artist ..)

माणसाच्या आयुष्यात तीन 'P' अत्यंत महत्त्वाचे ठरतात. Period, Place & Persons. माझ्या भाग्याने, मी अनेक चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात आलो. माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या घडणीवर...

चपखल उपमा!

0
आचार्य अत्रे यांच्या भाषणांत व लेखनात चपखल उपमा असायच्या. समाजवादी पक्ष फाळणीच्या ठरावाच्या वेळी तटस्थ राहिला. त्या तटस्थ भूमिकेची कारणमीमांसा राम मनोहर लोहियांपासून सर्वांनी...

गांधींना आगळीवेगळी आदरांजली

0
महात्मा गांधींचा स्मृतिदिन 30 जानेवारीला असतो. ठाण्याच्या सुरेंद्र चौधरी ह्या पुस्तकवेडया व्यावसायिकाला त्या दिवशी एक वेगळेच पुस्तक मिळाले. त्यांचा व्यवसाय बिल्डिंग सुपरवायझर व इंटिरियर...

यशवंतराव गडाख…

0
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी घडवलेल्या आणि सत्तरीच्या दशकात उभारीने पुढे आलेल्या पिढीतील ग्रामीण राजकीय नेतृत्वाचे एक वेगळेपण आहे. या पिढीने सहकाराची...

चांगल्या चित्रपटांना फिल्म सोसायटी चळवळीचे अधिष्ठान…

0
28 डिसेंबर 1895 रोजी पॅरीसमधील ऑग्युस्टे व लुईस ल्युमिरे बंधूनी एक-एक मिनिट कालावधीच्या काही चित्रफिती प्रदर्शित केल्या. हाच दिवस चित्रपट कलेचा जन्मदिवस म्हणून मानला...

पराभवानंतरच्या चाली-हालचाली

0
नेहरूंनी घटना परिषदेपुढे  27 नोव्हेंबर 1947 रोजी जे भाषण केले, त्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेतल्या प्रतिनिधींना आपला पराभव झाल्यासारखे वाटले. त्यानंतर प्रतिनिधींनी परिषदेचे चिटणीस यांना...

थट्टा अंगाशी आली..

0
थट्टा अंगाशी आली...नव्हे...डोक्यावर बसली ! आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले आद्य विडंबनकार! 'झेंडूची फुले' हा त्यांच्या विडंबन काव्यांचा संग्रह सर्वपरिचित आहे. अत्र्यांच्या विडंबनाचा फटका ब-याच लोकांना...

लेखसूची..

0
लेखसूची.. प्रेषक - प्रमोद शेंडे मायबोली - मराठी विषय विविधपैलंचे दर्शन - दै सकाळ विविध लेखक. दि. 23 नोव्हेंबर 2009...

संरक्षित घर

0
माणसाला आपल्या जीव-जुमल्याचे संरक्षण करण्याची फिकीर कोणत्याही काळात असते. आज मुंबई-पुण्यात सुरक्षित गृहसंकुले बांधण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. चहुबाजूंनी कोट असतो. प्रवेशद्वारावर गुरखा असतो....