श्रीक्षेत्र गाणगापूर (Ganagapur)
श्रीक्षेत्र गाणगापूर हे तीर्थस्थान गुलबर्ग्यापासून पश्चिमेला चाळीस किलोमीटरवर आहे. ते क्षेत्र भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर आहे. तेथे यात्रेकरूंची स्नान करण्याकरता गर्दी होते....
भाद्रपद महिन्यातील व्रते
भाद्रपद महिन्यात येणारी 'धार्मिक व्रते' हा श्रावण महिन्याच्या जोडीने समाजमनाच्या आस्थेचा विषय बनतो. ती क्रमाने एकापाठोपाठ येणारी स्वतंत्र व्रते आहेत. परंतु, ती पाठोपाठ येत...
रांगोळी – पारंपरिक संस्कृती
‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे...
चैत्र चैत्रांगण अन् चैत्रगौर…! (Chaitragaur)
चैत्रगौर व चैत्रांगण! चैत्र महिन्यात देव्हाऱ्यात पितळेच्या पाळण्यात चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची. नंतर घरातल्या सर्वांच्या सोयीनुसार चैत्रगौरीचे हळदी-कुंकू समारंभाचा उत्साह अजूनही आठवतो....
रांगोळीत रांगोळी – चैत्रांगण (Chaitrangan)
वसंत उत्सवाची सुरुवात झाडांना नवी पालवी फुटून होते. तो नव्या देहाचा जन्म जुने-जीर्ण टाकून देऊन झालेला असतो. सृष्टीचा तो सोहळा पाहून मन प्रसन्न होते...
आली चैत्रमासी गौराई
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंम्बके गौरि नारायणि नमोsस्तुते।।
चैत्र महिना वसंताची चाहूल घेऊन येतो आणि त्याचवेळी आगमन होते 'चैत्रगौरी'चे. गौरी म्हणजे पार्वती त्या काळात...
लोकसखा नाग
नागपंचमी हे श्रावण महिन्यातील व्रत. नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो. शेतीची कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना...
कलेचा वारसा – काळा घोडा महोत्सव (Kala Ghoda Festival)
के. दुभाष रस्त्यावर ‘काळा घोडा कला महोत्सव’ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात साजरा करण्यास 1998 पासून सुरुवात झाली. महोत्सवाच्या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पोर्तुगीजांनी बॉम्बे कॅसलभोवती...
कुंभमेळा २०१९ – सावधान, गंगे!
श्रद्धाळू लोक स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न नदीत स्नान करून साधतात. कुंभमेळ्यात तर करोडो लोक नदीत बुडी मारतात. सहा वर्षांच्या अंतराने अर्ध कुंभमेळा हा प्रयाग (अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे नदीच्या काठी आळीपाळीने भरवण्यात येतो. कुंभमेळ्यात पापे धुऊन निघतात व मोक्ष प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्याच चार ठिकाणी बारा वर्षांनंतर पूर्ण कुंभ भरवला जातो. एकशेचव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो...
सूचनाफलकातून जागा झाला समाजभाव!
पर्यावरणाचे भान जपत आगळा-वेगळा गणेशोत्सव मुंबईच्या लोअर परळमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून साजरा केला जातो. ते मंडळ पर्यावरणाचे मोठे नुकसान, वेळेचा अपव्यय, विसर्जनावेळी होणारी वाहतूक...