पत्रावळ म्हणजे पळसाच्या पानांची गोलाकार थाळी किंवा ताट होय. ती मुख्यत: भोजनासाठी उपयोगात आणली जाते. पत्रावळी लग्नसमारंभात किंवा अन्य कार्यक्रमात जेवणावळींसाठी वापरल्या जातात. त्या...
'साहित्य अकादमी'ला चौसष्ट वर्षें पूर्ण झाली (संस्थेची स्थापना 12 मार्च 1954). त्या निमित्ताने अकादमीने रामदास भटकळ यांचे 'आजची वाचनसंस्कृती' या विषयावर व्याख्यान आयोजित केले...