Home Authors Posts by विद्यालंकार घारपुरे

विद्यालंकार घारपुरे

19 POSTS 0 COMMENTS
विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित्यात विशेष रुची आहे. त्यांचे 'बबडूच्या गोष्टी' 'वनशाहीच्या कथा' व 'बेटू आणि इतर कथा' हे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच 'छोटा डॉन' आणि 'लिंबू तिंबू' हे बालकविता संग्रह आणि 'बदल' ही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे. त्यांना 'चालनाकार अरविंद राऊत पुरस्कार' 2015 सालासाठी मिळाला आहे. सध्या त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ हा लेखन व सामाजिक कामासाठी दिलेला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9420850360
_Kokanatil_Gavali_Samaj_Carasole

कोकणातील गवळी-धनगर समाज

गवळी-धनगर समाज कोकणात सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहत असून तो खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पाच तालुक्यांत विखुरला गेला आहे. त्यांची वाडी अतिलहान म्हणजे पाच ते दहा घरांची असते. एका वाडीवर सत्तर ते ऐंशी लोकसंख्या असते. त्या समाजाच्या एकूण सत्तर वाड्या चिपळूण तालुक्यात 1990 साली होत्या व साडेपाच हजार इतकी लोकसंख्या होती. त्यांचा मुख्य व्यवसाय सह्याद्री पर्वतातून मालाची वाहतूक करणे हा होता. त्यासाठी ते बैल सांभाळत. कालांतराने, सह्याद्री पर्वतात रस्ते झाले, वाहतुकीची आधुनिक साधने आली; त्यामुळे त्या समाजाचा तो व्यवसाय नाहीसा झाला. त्यांनी दुधाचा व्यवसाय स्वीकारला...

महर्षि धोंडो केशव कर्वे

कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते....

करजावडेवाडीच्या बाबीबाईची गोष्ट

करजावडेवाडी ही रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील पोफळी गावातील गवळी-धनगर या समाजाची वस्ती आहे. करजावडेवाडीला मोठी परंपरा आहे व ती बाबीबाईपासून सुरू होते. बाबीबाई लक्ष्मण ढेबे हिचे सासर तळसरजवळील डेरवण हे गाव आहे. ते गाव मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणकडून गोव्याकडे जाताना पंचवीस किलोमीटरवर लागते. गवळी-धनगर समाज गावातील डोंगरमाथ्यावर राहत आला आहे...
_Ganesh_Devy_1.jpg

प्रत्येक स्वप्नाला जगण्याचा अधिकार आहे! – तेजगढची स्मृतिशिला

राजन खान प्रणीत ‘अक्षर मानव’ या संस्थेने तेजगड येथे योजलेली सहल विचारांनी श्रीमंत करणारी व बौद्धिक आनंद देणारी, अशी अविस्मरणीय होती. सहल जून 2018...
_UpekshitNatychatakar_Diwakar_1.jpg

उपेक्षित नाट्यछटाकार दिवाकर

दिवाकर हे नाव आठवते का? ‘दिवाकरांची नाट्यछटा’ शालेय पाठ्यपुस्तकात वाचनात आली असेल तर ते अंधुकसे आठवतील. नाट्यछटा लिहिणारे शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (जन्म-...
_BhartiySanvidhanacha_Prawas_1.jpg

भारतीय संविधानाचा प्रवास

भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून देशाला लागू झाले. त्या अगोदर ते संसदेत (कायदेमंडळात) 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. मात्र त्याचा प्रवास त्या...
_BhartachyaItihasatil_NehrucheSthan_Carasole

भारताच्या इतिहासातील नेहरुंचे स्थान

‘इतिहासाची मोडतोड’ हा मी लिहिलेला लेख thinkmaharashtra.com या पोर्टलवर प्रसिध्द झाला आहे. त्यावर एका वाचकाने प्रतिक्रिया दिली आहे, की ''नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते,...

इतिहासाची मोडतोड

भूतकाळात जे घडले त्याचे कथन म्हणजे इतिहास; या सोप्या व्याख्येतील अवघड भाग हा आहे, की भूतकाळात घडलेल्या घटनांचे ते कथन खरे आहे हे कसे...
_Navbharat_Chatralay_1.jpg

नवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे

दापोलीचे ‘नवभारत छात्रालय’ हे नाव सुचवते त्याप्रमाणे फक्त विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन यांची सोय नाही. ते परिसरातील सर्वात जुने छात्रालय असूनही ते जोमाने वाढत आहे!...