वसंत केळकर
संगीत दिग्दर्शक सी रामचंद्र (Music Director C Ramchandra)
सी रामचंद्र हे हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी संगीत दिग्दर्शक होते. ते 1947 च्या फिल्म ‘शहनाई’पासून 1959 च्या ‘नवरंग’पर्यंत म्हणजे सुमारे बारा वर्षे कीर्तिशिखरावर होते. त्यांनी आरंभीच्या काळात संगीत दिलेला ‘अनारकली’ चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला होता.
ओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ
प्लेगचे कारण घेऊन पुण्याच्या कमिशनरांनी काही पाचपोच न ठेवता लोकांच्या घरात शिरून लोकांचा छळ आरंभला होता तेव्हा "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख...
भारत-पाकिस्तान Dialogue चालू असला पाहिजे!
कुमार केतकर यांची शनिवारी, १९ जानेवारी २०१३ रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता टी.व्ही.वर ओझरती दोन वाक्ये ऐकली.
अमेरिका व चीन यांच्यात dialogue चालू असतो आणि आहे....
गांगलांची ‘अण्णा हजारेगिरी’
दिनकर गांगल यांच्या ‘पर्याय काय?’ या टिपणाबद्दल माझा तीव्र आक्षेप आहे. "परंतु प्रश्न याहून गंभीर आहे. जगात मंदीचे वारे वाहत आहेत आणि येणार्या...
तळातले सत्तर टक्के लोक
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मुलाखतीसंदर्भात तवलीन सिंह या पत्रकार महिलेने केलेली एक टिप्पणी ‘थिंक महाराष्ट्र’च्या संपादकांकडून जनतेसमोर मांडण्यात आली. सोबत ‘लोकसत्तेत’ राजीव मुळ्ये यांनी लिहीलेल्या त्याच आशयाच्या एका पत्राचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. त्याला अमेरिकेतील प्राध्यापक डॉ. अनिलकुमार भाटे यांनी प्रतिक्रियाही दिली. मात्र मुळ्ये–भाटे यांच्या मतांशी वसंत केळकर सहमत झाले नाहीत. या दोघांच्या मतांवर केळकर यांनी केलेली ही टिकाटिप्पणी ....
अमराठी भारताचा वेध घेऊया
'थिंक महाराष्ट्र' या वेबसाइटवर विहार करताना दिसते, की महाराष्ट्राशी ज्यांचे आपुलकीचे नाते आहे, ज्यांना मराठी भाषेविषयी आस्था आहे व जे महाराष्ट्राला मायभूमी वा कर्मभूमी...