Home Authors Posts by प्रतिनिधी

प्रतिनिधी

208 POSTS 0 COMMENTS
-heading

खडकाळ पठारे – जैव भांडारे अपर्णा वाटवे यांचा अभ्यास

0
अल्पजीवी, भक्कम खोड नसलेल्या वनस्पती आणि खडकांच्या भेगेत, फटीत, जमिनीतील खोलगटीत दडलेले साप, बेडूक, सरडे, वटवाघळे हे कीटक, प्राणी... तेसुद्धा निसर्गाचा भाग आहेत, त्यांना...
-heading-koyana-dharan

कोयना धरण – महाराष्ट्राचे वैभव

2
कोयना नदीचा उगम महाबळेश्वरजवळ झाला आहे. कोयना धरण दोन दऱ्यांमध्ये जेथे चांगली उंची मिळाली आहे तेथे बांधण्यात आले आहे. त्या धरणाचा मूळ उद्देश वीजनिर्मिती...
-heading

वैनगंगा नदी

0
वैनगंगा नदीचा उगम मध्यप्रदेशात झाला असला तरी नदीला अनन्यसाधारण महत्त्व महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आहे. नदीचा उगम मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यात मैकल पर्वतराजींमध्ये झाला आहे. नदीचे...
-muthainadila-heading

मुठाई नदीला संजीवनी

1
पुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा नद्या दूषण झाल्या आहेत! त्यामुळे अस्वस्थ होऊन काही मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निग्रहाने एकत्र आली आहेत. शैलजा देशपांडे यांनी तो...
-heading

लामकानी : भरदुष्काळात चराईचे कुरण

चारा टंचाईच्या काळातही हमखास चारा मिळण्याचे ठिकाण हा लौकिक लामकानी (तालुका धुळे) या गावाने 2019 च्या दुष्काळातदेखील कायम ठेवला आहे! वास्तविक लामकानी परिसरात अवघा...

हिंगोली

हिंगोली हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील जिल्हा आहे. परभणी ह्या जिल्ह्यातून विभागून १ मे १९९९ रोजी हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा तयार झाला आहे. हिंगोली हा त्यापूर्वी...
-heading

मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर

‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग. अदिती : मी तुमच्या वाचकांच्या...
-heading

चर्मवाद्ये

महाराष्ट्रात ढोलकी, मृदंग, संबळ, नगारा, हलगी अशी चर्मवाद्ये लोकप्रिय आहेत. वाद्ये लोकांमध्ये नऊ रस निर्माण करू शकतात. महाराष्ट्रात ढोलकी आणि मृदंग दोन्ही एकाच...
-heading

देशात तेरा वर्षें दुष्काळाच्या तीव्र झळा

देशात दुष्काळाची 1951 ते 2016 या काळात तेरा वर्षें राहिली. भारतात स्वातंत्र्यापासून आजवर झालेल्या मोठ्या, भयानक दुष्काळांची वर्षें – 1951, 1965, 1966, 1968, 1972,...

कोरा कॅनव्हास: आकार आणि अर्थ

0
‘कोऱ्या कॅनव्हास’चे इंगित असे, की त्या निर्विकारी रिकामेपणात एक प्रश्नचिन्ह तरळत असते. त्यामागील प्रश्न असा, की ते रितेपण, ती पोकळी, तो अवकाश काय...