Home Authors Posts by प्रतिनिधी

प्रतिनिधी

204 POSTS 0 COMMENTS

श्यामची आई आणि आजची मुले

0
साने गुरुजीचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचे महान्मंगल स्तोत्र आहे असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. श्याम या शाळकरी मुलाच्या भूमिकेतून छोट्या कथा अन्...

सर्वात कुरूप गोष्ट

0
लवासा च्‍या पहिल्‍या टप्‍प्‍याला सशर्त मंजुरी देण्‍यात आली आहे. ज्‍या लोकांनी गुन्‍हा केला आहे, त्‍यांचा प्रकल्‍प कोणत्‍या हक्‍कावर चालू ठेवला जातो? हा कुठला न्‍याय आहे?...

डॉ. दामोदर खडसे

0
इंग्रजीचा भडिमार असणार्‍या आणि विद्यापीठांमधील भाषाविभाग ओस पडत असलेल्या काळातही खडसेसर हिंदी भाषेच्या भवितव्याबद्दल आशावादी आहेत. त्यांच्याकडे भाषासंवर्धनासाठी ‘लँग्वेज इंजिनीयरिंग’ चा भक्कम पर्याय आहे. कालौघात...
carasole

हरियाली – निसर्ग फुलवण्यासाठी

4
झाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून...

‘वाचू आंनदे’

वाचक निव्वळ बघे नव्हेत! वाचकसमूह, वाचकगट हे नवी मानसिक-सामाजिक-नैतिक ऊर्जाकेंद्रे बनू शकतात का? वाचक होणे म्हणजे त्या काळापुरते स्वत:भोवती कोष विणणे, इतरांपासून वेगळे होणे....

टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून … स्थळ चतुःशृंगी, पुणे

0
विकासाच्‍या नावाखाली भकास होणारा परिसर अनेक ठिकाणी पाहण्‍यास मिळतो. माणसाचा हव्‍यास कित्‍येक हिरव्‍यागार ठिकाणांना उजाड करत चाललाय. अशा परिस्थितीत काही मंडळी एकत्र आली आणि...

संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा

0
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास...

टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून

0
  चतु:शृंगीच्या टेकडीला मूळ रंग पुन्हादेण्यासाठी चार वर्षांपूर्वी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले.टेकडीवर जगू शकतील अशी रोपं, पाण्यासाठी चर, दर रविवारी त्यांची विचारपूसअसं...

पंढरीची वारी

0
पंढरीची वारी निश्चित कधी सुरू झाली ते सांगणे कठीण आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपुरास जातात. त्यात प्रामुख्याने...

संत श्रीकबीर जयंती

0
संत श्रीकबीर हे उत्तर भारतातील श्रेष्ठ साक्षात्कारी संत. संत कबीर श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. त्यांना लौकीक शिक्षण नव्हते. मात्र त्यांनी व्यक्त केलेली त्यांची विचारधारा...