लवासा च्या पहिल्या टप्प्याला सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. ज्या लोकांनी गुन्हा केला आहे, त्यांचा प्रकल्प कोणत्या हक्कावर चालू ठेवला जातो? हा कुठला न्याय आहे?...
इंग्रजीचा भडिमार असणार्या आणि विद्यापीठांमधील भाषाविभाग ओस पडत असलेल्या काळातही खडसेसर हिंदी भाषेच्या भवितव्याबद्दल आशावादी आहेत. त्यांच्याकडे भाषासंवर्धनासाठी ‘लँग्वेज इंजिनीयरिंग’ चा भक्कम पर्याय आहे. कालौघात...
झाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून...
मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटांनंतर सत्ताधीशांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचून मनात संतापाची भावना प्रचंड निर्माण झाली आहे. मानवी अधिकाराच्या नावाखाली सारा बट्ट्याबोळ चालवला आहे. शंभर कोटी लोकसंख्या...
वाचक निव्वळ बघे नव्हेत!
वाचकसमूह, वाचकगट हे नवी मानसिक-सामाजिक-नैतिक ऊर्जाकेंद्रे बनू शकतात का? वाचक होणे म्हणजे त्या काळापुरते स्वत:भोवती कोष विणणे, इतरांपासून वेगळे होणे....
विकासाच्या नावाखाली भकास होणारा परिसर अनेक ठिकाणी पाहण्यास मिळतो. माणसाचा हव्यास कित्येक हिरव्यागार ठिकाणांना उजाड करत चाललाय. अशा परिस्थितीत काही मंडळी एकत्र आली आणि...
- मदन धनकर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा...
भारताने क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले, मात्र ख-या विश्वचष्काला स्पर्श करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. भारतीय खेळाडूंना त्यावेळी देण्यात आलेला विश्वचषक...