प्रसिद्ध प्रकाशक रामदास भटकळ यांनी ‘आनंदी आनंद गडे’ या बालकवींच्या चिरस्मरणीय कवितेला नवी चाल लावून ते श्रोत्यांना म्हणून दाखवले. यामध्येच त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे...
सध्याच्या भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींचे माण-खटाव तालुक्यांतील दौरे वाढले आहेत! शरद पवार यांच्यापासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दुष्काळी पाहणी दौरे दोन...
चित्रकलेबद्दलची रसिकता संग्राहक ते खरेदीदार ते गुंतवणूकदार अशी बदलत गेली आहे. चित्रकलेचे त्यामधून घडून आलेले बाजारीकरण कोणी रोखू शकणार नाही. खरे तर, ते नैतिकतेचे...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे आणि दोन दिवसांपासून त्याचा वणवा राज्यभर पसरला आहे. या आंदोलनादरम्यान मराठवाड्यातील गंगापूर तालुक्यात कायगाव टोका येथे काकासाहेब...
अंधेरीच्या ‘भवन्स कल्चरल सेंटर’तर्फे मराठी नाट्यमहोस्तव आयोजित केला गेला होता. मी त्यात ‘संगीत, कोणे एके काळी’ हे नाटक पाहिले, ऐकले. ते अप्रतिम वाटले.
‘मिथक’ संस्थेतर्फे...
मंगेश पाडगांवकर यांचे ‘शोध कवितेचा’ नावाचे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनातर्फे अलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. अस्मिता मोहिते व संगीता बापट यांनी त्याचे संपादन केले आहे....
मराठीतील प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरूण साधू यांच्यासाठी तो दिवस अत्यंत मोलाचा होता. सहकारी साखर उद्योगाचा पाया घालणा-या सहकार महर्षी कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर...
साने गुरुजीचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचे महान्मंगल स्तोत्र आहे असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. श्याम या शाळकरी मुलाच्या भूमिकेतून छोट्या कथा अन्...