स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात दक्षिण कसबा पेठेतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या प्राणाची बाजी लावून आपला ठसा उमटवला आणि देश स्वतंत्र झाला. त्याच पेठेतील देशभक्त डॉ. कृ. भि....
सोलापुरात दक्षिण कसब्यात १९४९ साली, संगय्या स्वामी यांनी स्वामी 'ब्युरो अॅडव्हर्टायझिंग एजन्सी'ची सुरुवात केली. टांग्यातून लाऊड स्पीकरवरून जाहिरातीचा पुकारा, चित्रपटगृहांत स्लाईड शो अशी स्थित्यंतरे...
'पुरद्वारं तु गोपुरम्' - नगरद्वाराला गोपुर म्हणावे असे अमरकोश सांगतो. गोपुर हा द्रविड शिल्पाचा एक प्रकार आहे. दक्षिण भारतात मंदिरांच्या प्राकाराभोवती उंच भिंती असून...
मराठवाड्यातील जालना वगैरे काही भागांत नागमंत्री म्हणजे नागमांत्रिक आहेत. त्यांचे काम मंत्र टाकून सर्पदंश झालेल्या माणसाला विषउतार देणे. नागउपासनेने आणि मंत्राने ते साधले जाते...
पोवाडा हा मराठी काव्यप्रकार आहे. त्याला पवाडा असेही म्हणतात. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, चातुर्य, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा...
हिंदु संस्कृतीत नऊ या संख्येला विशेष महत्त्व आहे जसे नवविधा भक्ती, नवग्रह, नवरस, नवरात्री आणि नवदुर्गा! नवदुर्गा हे दुर्गा देवीचे नऊ अवतार. दुर्गेच्या नऊ...
शेतातील पिकांना पक्षी किंवा प्राणी यांचा उपद्रव होऊ नये यासाठी गोफण या यंत्राचा वापर पूर्वापार काळापासून केला जात आहे. गोफणीचा शेतातील उपयोग मानव शेती...
तटबंदी (फॉर्टिफिकेशन) म्हणजे शत्रूच्या हल्ल्यापासून आपल्या स्थानांचे संरक्षण व्हावे म्हणून बांधलेली भिंत. आक्रमकांकडून केला जाणारा तोफेच्याे गोळांचा मारा आदी शस्त्रास्त्रांपासून बचाव करणे, शस्त्रास्त्रांच्या हालचालीत...
वेंगुर्ले नगर वाचनालय ही संस्था 142 वर्षे ज्ञानदानाच्या तसेच, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत मोलाचे कार्य करत आहे. वाचनालयाच्या ऐतिहासिक वास्तूला विवेकानंद, सावरकर, तुकडोजी महाराज,...
आणि पाहता पाहता 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ला पाच वर्षे पूर्ण झाली.दिनकर गांगल आणि समविचारी मंडळींनी 5 मार्च 2010 रोजी या संकल्पनेची रुजवात केली. गेल्या...