Home Authors Posts by प्रतिनिधी

प्रतिनिधी

208 POSTS 0 COMMENTS
carasole

वेध जलसंवर्धनाचा – औरंगाबाद तालुका

2
'थिंक महाराष्‍ट्र'ची माहिती संकलनाची नवी मोहीम ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने जलसंवर्धनाच्या कामात महाराष्ट्रभर गुंतलेल्या व्यक्ती-संस्थांची व त्यांच्या कार्याची तपशीलवार माहिती संकलित करण्याची मोहीम हाती घेतली...
carasole

जेएनयु आणि मराठी विद्यार्थी

0
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने स्थापन झाले. तेथे मानव्यविद्या शाखेतील जवळ जवळ सर्व विषयांचे शिक्षण उपलब्ध आहे. देशभरातील विद्यार्थी...
carasole

मिरासी हक्क

2
मिरास म्हणजे वारसा. मिरास हा अरबी शब्द आहे. त्यावरून मिरासी हा शब्द बनला असावा. मिरासी हे लोक मुसलमान असून, त्यांची वस्ती प्राधान्याने पंजाब व...
carasole

यम-नचिकेत संवाद

0
उपनिषदे म्हणजे उप+नि+सद्. त्याचा अर्थ – जवळ जाणे, बसणे, रहस्य उलगडणे. उपनिषदे ही वेदांचे अंग ‘वेदान्त’ म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रथम वेद, नंतर ब्राह्मणे, आरण्यके...
carasole

मध्ययुगीन महाराष्ट्रातील वतने – देशमुख-देशपांडे-देसाई

0
मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख-देशपांडे-देसाई ही महत्त्वाची वतने होत. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या लहान तालुक्याएवढा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने होत. देशमुख म्हणजे देशमुख्य...
carasole

गौळणी-विरहिणी – मराठी संतसाहित्‍यप्रकार

4
‘गौळणी’, ‘विरहिणी’ हा मराठी संतवाङ्मयातील महत्त्वाचा प्रकार आहे. वारकरी संप्रदायातील साहित्य ओवी आणि अभंग या छंदांतून प्रामुख्याने लिहिण्यात आले आहे. उत्स्फूर्त रचनेला त्या माध्यमाचा...
carasole

महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित (Maharashtrache Sanskrutisanchit)

'महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित' हा 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचे संकलन असलेला ग्रंथ. वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक दिनकर गांगल आणि कार्यकारी संपादक डॉ. यश वेलणकर...

‘थिंक महाराष्‍ट्र’चा सांस्‍कृतिक समारोह – उत्‍सव माणूसपणाचा!

0
'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेच्‍या अखेरच्‍या दिवशी, ६ फेब्रुवारी रोजी नाशिक शहरात सांस्‍कृतिक समारोह योजण्‍यात आला आहे. तो कार्यक्रम गंगापूर रोड येथील...
carasole

आर.के. लक्ष्मण – राजकीय व्यंगचित्रकलेचे शिखर

1
माझी व आर.के. लक्ष्मण यांची भेट १९९० ते २०११ या वीस वर्षांत निमित्ता निमित्ताने तीन-चार वेळा झाली, तरी आमची मैत्री होऊ शकली नाही. कारण...
carasole

रवींद्रनाथ टागोर यांचे ब्रिटीश राणीला लिहिलेले पत्र

0
रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बागेत झालेल्या जुलूम-जबरदस्तीविरुद्ध निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश राणीने बहाल केलेली उमरावकी परत केली. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश राणीला उल्लेखून ३० मे...