जायकवाडी हे गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराजवळ बांधलेले धरण. धरणाच्या बांधकामाला 1965 साली सुरुवात झाली. ते 1976 साली पूर्ण करण्यात आले. धरणाची उंची...
बालघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला 'अजापर्वत' ऊर्फ 'आजोबाचा डोंगर' आहे. तो एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडपांनी नटलेला आजोबाचा...
प्रभाकर साठे हा माणूस विविधगुणी आहे आणि त्यांचे गुण, वय पंच्याऐंशी उलटले तरी अजून प्रकट होत आहेत. त्यांचे कायम वास्तव्य अमेरिकेत कॅलिफोर्नियात असते, परंतु...
शशिकांत पानट यांच्या ‘गीत महाभारत’ या पुस्तकाच्या दोन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. त्याचे गौरीश तळवलकर या गोव्याच्या गायकाने अकरा कार्यक्रम सादर केले. पानट यांना ‘गीत...
वसंत नरहर फेणे यांची नवी कादंबरी, 'कारवारी माती' ही साहित्य अकादमीच्या पुरस्काराचा ऐवज आहे असे मत तिच्या प्रकाशन समारंभात प्र. ना. परांजपे, दिनकर गांगल...
श्रीगुरुदेव रानडे हे आंग्लविद्या विभूषित साक्षात्कारी महात्मे. ते बी.ए. झाल्यावर ‘दक्षिणा फेलो’ म्हणून डेक्कन कॉलेजात काम करू लागले. गुरुदेव संस्कृत नाटके शिकवत असत. ते...
लोणार हे महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य समजले जाते. ते नोटिफाईड नॅशनल जियो-हेरिटेज-मॉन्युमेंट आहे. उल्कापाताच्या आघातामुळे त्या सरोवराची निर्मिती झाली. सरोवराचा...
‘झिप-या’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाने मुंबईतील ‘थर्ड आय’ या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डिसेंबरमध्ये होत आहे. ती त्या थोर...
साठमारी हा जुना खेळ आहे. तो भारतात फारच थोड्या ठिकाणी खेळला जात असावा. त्यातील एक होते कोल्हापूर संस्थान. साठमारी हा खेळ परदेशात खेळल्या जाणाऱ्या ‘बुल...
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या नव्या ग्रंथाचे प्रकाशन
अजिंठ्याच्या लेण्यांतील फिकट होत चाललेल्या चित्रांना मूळ रंगाचा तजेला नव्या तंत्रांनी मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी व यशस्वीही प्रयत्न नाशिकच्या...