‘अण्णा हजारे आँधी है, देशके दुसरे गांधी है’ ह्या घोषणेने ऊर्जावान झालेले, भ्रष्टाचाराविरुद्धचे नव्या तंत्रयुगातले नवे आंदोलन स्वातंत्र्यानंतर चौसष्ट वर्षांनी, एप्रिल 2011 पासून...
‘UNTO THE LAST’ हा विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आयुष्याची पंचवीस-तीस वर्षे झटणारी, अतिशय संवेदनाशील, प्रेमळ, मुलांवर माया पाखरणारी आणि त्याचबरोबर नम्र आणि साधी स्त्री...
जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था ही आकुर्डी(पुणे) येथे आहे. ही संस्था बजाज उद्योग समूहा शी संलग्न आहे. ती ग्रामविकासाचे महत्त्व लक्षात घेऊन पुणे, औरंगाबाद व वर्धा आणि...
वंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्याचे...
'स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता' असं ब्रीदवाक्य असलेली 'स्नेहसेवा' ही संस्था 1981 मध्ये काही ज्येष्ठ मित्रांच्या कौटुंबिक मैत्रीतून सुरू झाली. स्नेह म्हणजे कौटुंबिक स्नेह....
मतिमंद प्रौढांना कौटुंबिक जिव्हाळ्याचे आणि हक्काचे घर' म्हणजे कोळवण खोर्यात वसलेले साधना व्हिलेज . मतिमंद मुलांना वाढवणे ही आईवडिलांना तारेवरची कसरत असते. अशा प्रौढांसाठी म्हणून...