महाराष्ट्रात 1892 साली भीषण दुष्काळ पसरला होता. त्या दुष्काळात नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली. त्यानंतर ब्रिटिश शासनकर्त्यानी महाराष्ट्राच्या नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा व त्यासाठीचे स्रोत...
मी बैलगाडीचा जन्म कधी झाला ते सांगू शकत नाही. मात्र मी शेती करत असताना 1970 साली माझ्या वाडवडिलांपासून वापरात असलेली लाकडापासून, बनवलेली बैलगाडी नामशेष...