मुकुंद वझे
१८५७ चा उठाव – ब्रिटिश रोजनिशीतील झलक
ग्रेट ब्रिटनच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या कारभाराविरुद्ध भारतात अंसतोष उफाळला; तो दिवस 10 मे 1857. पहिला उठाव मीरत येथे झाला आणि भडका उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र...
मराठीत मोलिअर
‘समाजस्वाथ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी फ्रेंच नाटककार मोलिअर यांच्या एका नाटकाचे (Tartuffe) रूपांतर मराठीत केले आहे! मोलिअर यांचे ते नाटक फ्रेंच रंगभूमीवर 1664...
चिरंजीव शारदा – मुलीच्या बापाचा लोभ!
कै. गो. ब. देवल यांच्या ‘शारदा’चा जन्म झाला त्याला एकशेवीस वर्षें उलटली. देवल यांच्या त्या एकमेव स्वतंत्र नाटकाचे वर्णन ‘जरठ कुमारी विवाहाच्या अनिष्ट...
पांढरा हत्ती आणि काळेही
नुकसानीत जाणारे (आणि गेलेले) सरकारी उपक्रम; ज्यापासून काही फायदा होत नाही, उलट, खर्चच अधिक होतो. अशा वस्तूंना ‘पांढरा हत्ती’ असे म्हटले जाते. हिंदुस्थानात 1583-1619...
जुने तेच नवे
केशवसुत ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’ असे फार वर्षांपूर्वी म्हणून गेले. पण मुळात जुने म्हणजे काय? आणि नवे म्हणजे काय? संदिग्धच...
लिविंग इन रिलेशनशिप, ऐंशी वर्षांपूर्वी – महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश
‘त्यागपत्र’ नावाची कादंबरी इंटरनेटवरून डाउनलोड करून घेतली होती.
हिंदी भाषेतील लेखकांपैकी अग्रगण्य असे जैनेंद्रकुमार यांची 1937 साली प्रकाशित झालेली ती कादंबरी दोनच वर्षात मराठीत अनुवादित...
वाराणशीचे वझे होते कोण?
वाराणशी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी. वाराणशी नगरी जुन्या काळापासून आहे; तर ती होती कशी आणि आज कशी आहे? त्यातून महाराष्ट्रापासून ती इतकी दूर, तेव्हा...
ही वाट दूर जाते…
शांताबाई शेळके यांच्या ‘ही वाट दूर जाते...’ या गीताची ध्वनिमुद्रिका लोकप्रिय आहे. त्या गीतात दोन कडवी आहेत. पहिल्या कडव्यात शांताबाई स्थळाचे वर्णन करतात तर...
शकुंतला परांजपे यांची चढाओढ (Shakuntala Paranjape)
श्रीमती शकुंतला परांजपे या सई परांजपे यांच्या आई आणि रँग्लर र.पु. परांजपे यांची कन्या. शकुंतलाबाई स्वत: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या व कर्तबगार व्यक्ती होत्या. त्या गणितातील ट्रायपॉस ही परीक्षा 1929 साली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या लंडन येथूनच डिप्लोमा इन एजुकेशन ही परीक्षादेखील पास झाल्या आणि त्या त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत काम करू लागल्या. त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला 1938 सालापासून वाहून घेतले...
हिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत
ब्रिटिशांचे राज्य हिंदुस्तानात पेशवाईच्या अस्तानंतर सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनीने हातपाय पसरण्यास प्रारंभ केला तेव्हा त्या राज्य स्थापनेला सुरुवात झाली. कंपनीने व्यापारासाठी पेशव्यांकडे सवलती...