पुरुषोत्तम रानडे डोंबिवली येथे राहतात. त्यांनी एम.टी.एन.ल मधून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्या समानशील मित्रांच्या मदतीने 'ईशान्य वार्ता' मासिकाचे प्रकाशन केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9969038759
महाराष्ट्रात आंदोलने ज्या प्रकारे गेले वर्षभर सुरू आहेत ती पाहता; राहून राहून, पाच-सहा वर्षांपूर्वीच्या मणिपूरची आठवण होत आहे! त्यावेळी मणिपूरमध्ये कधी, कोण कशासाठी बंद...
सेव्हन सिस्टर्स प्रदेशात गेली काही दशके विश्व हिंदू परिषदेने नेटाने शिक्षणाचे काम उभे केले आहे. त्याच संस्थांमार्फत विद्यार्थ्यांचे आदानप्रदानदेखील चालू असते. परंतु त्याबाबत डोंबिवली-पुणे...
मराठी अस्मिता आज महोत्सव साजरे करण्यात गुंतली आहे... तर अशा परिस्थितीत ‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ या सेनापती बापटांच्या उक्तीचे काय होणार? – सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राला...