मयूर बागुल हे समाजकार्य विषयात पदवीधर आहेत. ते पुणे येथील 'टिळक महाराष्ट्र समाजकार्य महाविद्यालयात' समाजकार्य विषयाचे अध्यापन करतात. ते पर्यावरण अभ्यासक आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9096210669
भारतातील जमिनीची सुपीकता व विविधता आणि त्यासाठी लागणारे नैसर्गिक पोषक वातावरण जगात अन्य कोणत्याही देशात नाही. म्हणून भारतभूमीत गेल्या पाच हजार वर्षांत साऱ्या जगातून लोक येत गेले आणि तेथे सहिष्णू अशी संमिश्र संस्कृती विकसित झाली.
जनतेने मुळात समजून घेतले पाहिजे, की घटना आणि कायदे हे शासकीय लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा यांना नियंत्रण करण्यासाठी आहेत; नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी नाहीत. मात्र सामाजिक स्वास्थ्य टिकून राहवे म्हणून जे कायदे-नियम आहेत ते जरूर नागरिकांसाठी आहेत.
पाण्याच्या खाजगीकरणाचा पुरस्कार भारताच्या राष्ट्रीय जलनीतीमध्ये करण्यात आला आहे. खाजगीकरणाचा प्रयोग दिल्लीसारख्या राज्यात करण्यातही आला आहे. पाण्याची मुक्त बाजारपेठ पाण्याचे दर ठरवील; भाव वाढले,...