अतुल अविनाश कुलकर्णी हे ‘महाराष्ट्र टाईम्स’ बीड जिल्ह्याचे प्रतिनिधि आहेत. त्यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लिखाणाचे विषय शेती, पाणी, दुष्काळी समस्या हे आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9422633300
बीड जिल्ह्याची पावसाची सरासरी सहाशेसहासष्ट मिलिमीटर आहे. अनेकदा, पर्जन्यमान त्यापेक्षा कमी होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी, पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या निम्माही टप्पा सलग काही वर्षें...