अशोक विद्वांस
उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का?
‘उपनयन’ संस्काराची सुरुवात कुटुंबातील बालकाचा ‘विधिपूर्वक शिक्षण-प्रवेश’ व्हावा या हेतूने झाली असावी. ती प्रथा कायमस्वरूपी व शिष्टसंमत होण्यासाठी ती ‘धर्मसंस्कार’ म्हणून स्वीकारली गेली. पण तो विधी सध्याच्या काळात गरजेचा आहे का? तेव्हाची आणि आजची जीवनपद्धत-शिक्षणपद्धत यांत बदल झाला आहे. त्यामुळे मुंज कालसापेक्ष राहिलेली नाही असे मत अशोक विद्वांस यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणांद्वारे त्यांच्या उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का? या लेखात स्पष्ट केले आहे. त्याच लेखात स्त्रीवर्ग अशा धार्मिक समजल्या जाणाऱ्या विधींकडे कसे पाहतो तेही स्पष्ट होत जाते...
न्यूजर्सीचा बुक-क्लब
‘बुक-क्लब’ हा प्रकार शिक्षित व विचारवंत (केवळ बुद्धिजीवी नव्हे) समाजात प्रचलित आहे. अशा लोकांचा तो छंद आहे असेही म्हणता येईल. पन्नाशी गाठली म्हणजे करमणुकीचे...
‘ओपिनीयन’ला निरोप देताना…
अजून ज्याला तारुण्य लाभायचे आहे अशा होतकरू किशोराचे अचानक निधन झाले हे ऐकून मनात जसे सुन्न वाटते; तसेच, 'ओपिनीयन' हे गुजराथी मासिक बंद पडणार...